समाजकल्याण विभागाचा निधी फक्त गोर गरीब जनतेसाठी वापरावा रिपाई जिल्हाध्यक्ष महेश खरे….. 

[avatar]

समाजकल्याण विभागाचा निधी फक्त गोर गरीब जनतेसाठी वापरावा रिपाई जिल्हाध्यक्ष महेश खरे…..
पनवेल(प्रतिनिधी)समाजकल्याण खात्याच्या निधीचा विनियोग फक्त   गोर गरीब जनतेसाठी करावा  अशी विनंती रिपाई नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. समाज कल्याण खात्याचे  सचिव हे बहुतेक वेळेला  मागासवर्गीय  नसल्याने त्यांना मागासवर्गीयांचे प्रश्न अडी अडचणी यांची जाण नसते त्यामुळे गोर गरीब जनतेला या विभागाचा लाभ जास्त प्रमाणात होत नाही .बहुतेक वेळा संजकल्याण खात्याच्या निधीचा वापर इत्रत होत असतो . दार  वेळेला समाजलयं खायचा वापर  विनियोग  करू नये अशी विनंती खरे यांनी केली आहे  महाष्ट्रातील अनेक  महामंडळ ,इतर निधीचा वापर करून जनतेची सेवा ,योजना द्याव्या अशी वीणाताई रिपाई नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश  खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जनतेची बाजू ,गोर गरीब जनतेसाठी सदैव तत्पर असतात म्हणून महायुतीतील घटकपक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री महोदयांना  विनंती करीत असल्याचे  रिपाई नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी सांगितले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close